तमन्ना भाटिया विजय वर्माच्या ब्रेकअपचं कारण आलं, या सुपरस्टारने अभिनेत्रीला दिलेला हा सल्ला – Mar
अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamannah Bhatia) तिच्यावसावसायिक लाइफशिवाय खामुळेही चर्चेत असते असते. विजय (Vijay Varma) सोबतच्या रिलेशनशीपमुळे चर्चेत येणाऱ्या तमन्नाचे त्याच्यासोबत ब्रेकअप झालंय. त्यानंतर लोक त्यांच्या ब्रेकअपच्यारणाबद्दल तर्कवितर्क लावत होते. पण आता त्याचे खरे कारणही समोर आहे आहे.
अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांची जोडी लोकांना आवडली. असे म्हटले जात होते की दोघांनीही २०२४ किंवा २०२५ लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. सुरुवातीला तमन्नाचे वडील या नात्यावर खूश, परंतु त्यांच्या मुलीच्यासाठी त्यांनी त्यांना मान्यता दिली. पण नंतर तमन्नाने अचानक लग्नाघघघार घेण्याचा निर्णय घेतला. जेव्हा तिच्या वडिलांनी कारण विचारले तेव्हा तिने सांगितले की, आता तिला विजयशी लग्न करायचे नायचे. खरंतर, एका मीडिया रिपोर्टमध्ये हे उघड झाले आहे की तमन्ना भाटियाने हे कोणाच्या सल्ल्याने ब्रेकअप केले.
साउथच्या या सुपरस्टारने दिला सल्ला
असं सांगितलं जातंय की, तमन्नाला वाटू लागलं की आता पूर्वीसारखा वचनबद्ध राहिलेला नाही. इतकेच नाही तर ती वारंवार साणी येण्यामुळे नाराज होती. तमन्नाने तिच्या पालकांना हे देखील सांगितले की केवळ विजयच्य विजयच्या विनंतीवरूनच मीडियामध्ये येत आहे. तमन्नाचा फॅमिली फ्रेंड सुपरस्ट सुपरस्टार चिरंजीवी यांनी तिला स्वतः मीडियासमोर येऊन तिच्या ब्रेकअपबद्दलांगण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे अफवांना पूर्णविराम मिळेल चाहत्यांनाही सत्य कळेल. मात्र अभिनेत्रीकडून अद्याप कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही.
वर्कफ्रंट
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, तमन्ना भाटिया शेवटची सिकंदर का मुकद्दरमध्ये होती होती. ती लवकरच ओडेला २ मध्ये दिसणार आहे. हा तेलुगू भाषेतील चित्रपट अशोक तेजा यांनी दिग्दर्शित केला आहे. अलीकडेच त्याचा टीझरही रिलीज केलाय. या चित्रपटात हेबा पटेल, वशिष्ठ एन. सिम्हा आणि नागा महेश सारखे कलाकार दिसतील.